Breaking News

Wednesday, 19 August 2020

Star Yuva Marathi News Channel Network

'सीबीआयची टीम दिल्लीहून कुठल्याही क्षणी मुंबईत, त्यांनाही क्वारंन्टाईन करणार का?', भाजपचा सवाल

<strong>नवी दिल्ली:</strong> सुशांत सिंह प्रकरणाचा तपास सुप्रीम कोर्टानं सीबीआयकडे सोपवल्यानंतर आता सीबीआयची टीम दिल्लीतून कुठल्याही क्षणी मुंबईत दाखल होऊ शकते. या प्रकरणात सीबीआयनं आधीच स्थापन केलेली स्पेशल इन्विस्टिगेशन टीम या प्रकरणाचा पुढचा तपास करणार आहे. यात सीबीआयचे जॉईंट डायरेक्टर मनोज शशीधर, आयपीएस गगनदीप गंभीर, एसपी नुपूर प्रसाद आणि अॅडशिनल

from maharashtra https://ift.tt/2Ej7rjO

Subscribe to this Blog via Email :
Previous
Next Post »