Breaking News

Monday, 10 August 2020

Star Yuva Marathi News Channel Network

रेल्वे सेवा 30 सप्टेंबरपर्यंत बंद राहणार? व्हायरल बातमीवर रेल्वे मंत्रालय म्हणाले...

<p style="text-align: justify;"><strong>मुंबई :</strong> 30 सप्टेंबरपर्यंत एकही लोकल आणि एक्स्प्रेस गाड्या धावणार नाहीत, अशी एक बातमी व्हॉट्सअॅपवर प्रचंड वायरल झाली होती. या बातमीमुळे मुंबईसह देशभरातील प्रवाशांच्या प्रतिक्रिया येऊ लागल्यानंतर रेल्वे मंत्रालयाने ट्वीट करुन ही बातमी खोटी असल्याचे स्पष्ट केले. या संदर्भात अजूनही निर्णय झाला नसल्याचे रेल्वे मंत्रालयाने सांगितले आहे.</p> <p

from mumbai https://ift.tt/2DvOJp7

Subscribe to this Blog via Email :
Previous
Next Post »